Homeमहाराष्ट्रशालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू

शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू

कळवा येथे एका शाळेत (school)विद्यार्थ्यांना दिलेल्या अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. जवळपास ४० विद्यार्थी या विषबाधेचे बळी ठरले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर उलट्या आणि पोटदुखीची तक्रार केली, ज्यामुळे शाळा प्रशासनाने तातडीने विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले.

 

या घटनेनंतर शाळा प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाले असून, अन्नाचा नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले असून, अधिक चौकशी सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -