Monday, November 24, 2025
Homeकोल्हापूरपंचगंगा प्रदूषण प्रश्नी यंत्रणा उदासीन

पंचगंगा प्रदूषण प्रश्नी यंत्रणा उदासीन

कोल्हापूरच्या पंचगंगेचे प्रदूषण प्रशासन कधी गांभीर्याने घेणार का, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. पंचगंगेच्या प्रदूषणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेत मुंबईत बैठक घेतली होती. त्याला दहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्या बैठकीत झालेल्या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीची कोल्हापूरकरांना प्रतीक्षाच असल्याने अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -