मराठा आंदोलनामुळे स्थगित झालेली राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा आजपासून सुरू होणार. साखराळे येथील राजाराम बापू सहकारी साखर कारखान्यापासून सुरू होणार पदयात्रा. मागील हंगामातील ऊसाला चारशे रुपयांचा हप्ता मिळावा यासाठी राजू शेट्टी यांनी आंदोलन सुरू केले आहे. 22 दिवसांची 522 किलोमीटरची पद यात्रा.