भाड्याच्या घरात राहणाऱ्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत.. अर्थमंत्र्यांनी Budget 2024 मध्ये केलेल्या 25 महत्त्वाच्या घोषणा
स्टार्सअप्सला मदत करणार
शेतकऱ्यांना किसान योजनेचा फायदा
दीड कोटी शेतकऱ्यांना विमा योजनेचा फायदा
आदिवासींना मदत
जास्तीत जास्त रोजगार निर्मिती
2047 पर्यंत भारताला विकसित भारत करण्याचं उद्देश
गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता या चौघांच्या विकासावर लक्ष
कामात पारदर्शकता आणली
25 कोटी लोकांना आम्ही गरीबीमधून बाहेर काढलं : अर्थमंत्री निर्मला
80 कोटी लोकांना मोफत राशन