मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ५ विकेट्स घेतल्या. बुमराहची आयपीएलमध्ये पाच विकेट घेण्याची ही दुसरी वेळ आहे, यासह त्याने आयपीएलमध्ये अशी कामगिरी केली जी गेल्या १७वर्षांत कोणीही करू शकले नाही. बुमराहच्या ५ विकेटमध्ये विराट कोहलीच्या महत्त्वाच्या विकेटचाही समावेश आहे. कोहली तिसऱ्या षटकात केवळ ३ धावा करून बुमराहच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -