Saturday, July 26, 2025
Homeमहाराष्ट्रसातत्यानं येणारा पूर आणि प्रदूषणमुक्तीसाठी शेकडो कोटी रुपयांचे प्रकल्प कामी येणार

सातत्यानं येणारा पूर आणि प्रदूषणमुक्तीसाठी शेकडो कोटी रुपयांचे प्रकल्प कामी येणार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आपण जेवढं जास्त मेट्रोनं जाल त्यानं तुमच्याच शहराला फायदा होणार..



२१ व्या शतकातील भारतात आपल्याला आधुनिकही बनवायचं आणि त्याला नव्या सुविधाही जोडजायच्या… भविष्यातील योजना लक्षात घेऊन आपण त्यावर काम करतोय…

इलेक्ट्रीक बस, कार, इलेक्ट्रीक गाड्या, स्मार्ट मोबिलीटी, प्रत्येक शहरात सर्क्युलर इकोनॉमी बेस्ट मॅनेजमेन्ट सिस्टम.. आधुनिक सिवेज ट्रीटमेन्ट प्लांट, वेस्ट टू वेस्ट गोबर प्लांट, बायोगॅस प्लांट, एनर्जी, एफिशियन्स, पथदिवे एलईडी, या सगळ्या व्हिजनसह आम्ही पुढे जातोय.

अमृत मिशनला घेऊन अनेक मोहीमा सरकारनं घेतल्या आहेत. रेरासारखा कायदा आम्ही आणला. मध्यमवर्गाला याचा फायदा होतोय. पैसे द्यायचे, पण वर्षानुवर्ष घर मिळत नव्हतं. सामान्यांचे हाल व्हायचे. मध्यमवर्गीयाला घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी सुरक्षा मिळावी म्हणून रेराचा कायदा मोठं काम करतोय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -