Homeइचलकरंजीइचलकरंजीच्या हिराबाई जाधव यांचे निधन 

इचलकरंजीच्या हिराबाई जाधव यांचे निधन 

इचलकरंजीतील मंगळवार पेठ परिसरातील प्रतिष्ठित नागरिक हिराबाई दत्तोबा जाधव (पेडणे) यांचे गुरुवारी वार्धक्याने निधन झाले. त्या 105 वर्षांच्या होत्या. रक्षा विसर्जन शनिवार 10 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता शहापूर समशानभूमी येथे करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -