Sunday, June 1, 2025
Homeदेश विदेशपाकिस्तानवर हवाई हल्ला!! 90 पेक्षा जास्त दहशतवादी ठार

पाकिस्तानवर हवाई हल्ला!! 90 पेक्षा जास्त दहशतवादी ठार

भारताकडून कोणत्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक?

1. बहावलपूर

जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय

आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर

 

2. मुरीदके

लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय

सीमेपासून 30 किमी अंतरावर

 

3 सवाई

लश्कर-ए-तोयबाचा अड्डा

सीमेपासून 30 कि.मी.दूर

 

4. गुलपूर

दशतवाद्यांचा अड्डा

ताबारेषेपासून 35 कि.मी. दूर

हल्ल्यावेळी 80 दहशतवादी

 

 

5. बिलाल

जैश-ए-मोहम्मदचं हवाई तळ

सीमेपासून 35 कि.मी.दूर

 

6 कोटली

नियंत्रण रेषेपासून 15 किमी अंतरावर

50 दहशतवादी उपस्थित होते.

 

7. बरनाला

दहशतवाद्यांचा अड्डा

सीमारेषेपासून 10 कि.मी.दूर

 

8. सरजाल

जैश-ए-मोहम्मद चा अड्डा

सीमेपासून 8 कि.मी.दूर

 

9. महमूना

हिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्र

सीमेपासून 15 कि.मी.दूर

 

जैश चे मुख्यालय उध्वस्त

या ऑपरेशन सिंदूर मध्ये जैश ए मोहम्मदचे मुख्यालय उध्वस्त करण्यात आलं आहे. हाफिज सईदचे अनेक दहशतवादी या हल्ल्यात ठार झाले आहेत. १९९९ मध्ये अपहरण केलेल्या आयसी-८१४ च्या प्रवाशांच्या बदल्यात मसूद अझहरची सुटका झाल्यानंतर बहावलपूर हे जैश-ए-मोहम्मद दहशतवादी गटाचे केंद्र बनले. तेव्हापासून, २००१ मध्ये संसदेवर हल्ला, २००० मध्ये जम्मू आणि काश्मीर विधानसभेवर हल्ला, २०१६ मध्ये पठाणकोटमधील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला आणि २०१९ मध्ये पुलवामा आत्मघाती हल्ला यासह भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये या गटाचा सहभाग आहे.अखेर या जैश ए मोहम्मदचे मुख्यालय उध्वस्त करत भारताने दणका दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -