कसबा बावड्यातील सार्वजनिक सीसीटीव्हीची सगळी माहिती सागरला होती. त्यामुळे पोलीस तपास करताना अर्ध्यापर्यंतच जाऊन माघारी फिरत होते. सागरने चोरलेल्या रकमेतूनच मोठ्या धामधूममध्ये लग्न केलं. लग्न झाल्यानंतर एक वर्ष सागरने कोणतीही चोरी केली नाही. मात्र गर्भवती राहिलेली पत्नी माहेरी गेल्यानंतर त्याने पुन्हा चोरी करण्यास सुरुवात केली. घरची परिस्थिती तशी चांगली होती त्यामुळे सागरवर कोणालाही शंका आली नाही. मात्र आता पेट्रोल चोरीच्या निमित्ताने सागर कडून तब्बल 14 गुन्हे उघडकीस आले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -